शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

रिमझिम पावसात पाणीपुरी खाणार आहात? थांबा.. आणि हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 10:15 AM

चौकाचौकांत आणि रस्त्यांवर लागणाऱ्या हातठेल्यांवरील पाणीपुरी, दहीचाट, समोसे, आलूबोंडे, पाटोडी हे ‘आजार’ देणारे खाद्यपदार्थ झाले आहेत.

ठळक मुद्देनाल्याशेजारी बनते ‘चविष्ट’ पाणीपुरीसडके कांदे-बटाटे, वापरलेल्या तेलाचा होतो सर्रास वापरपाणीपुरीचा मैदा तुडवतात पायाने

सुमेध वाघमारे/विशाल महाकाळकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वादिष्ट, लज्जतदार व्यंजनांच्या शौकिनांना आता सतर्क होण्याची वेळ आली आहे; कारण

‘लोकमत’ चमूने ‘आॅन द स्पॉट’मधून हे पदार्थ जिथे तयार होतात त्या परिसराला भेट दिली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. जिथे नाकाला रुमाल बांधूनही उभे राहणे अशक्य आहे, अशा अस्वच्छ वातावरणात हे पदार्थ तयार होत असल्याचे दिसून आले. विशेषत: मोतीबाग रेल्वे लाईनच्या झोपडपट्टीत तुंबलेल्या नाल्याशेजारी उघड्यावर पाणीपुरीचे पीठ मळण्यापासून ते तळतानाचे चित्र होते. अशाच घाणीत विविध ठिकाणी इतरही खाद्यपदार्थ तयार होत असल्याचे आढळून आले.मोतीबाग रेल्वे लाईन या वसाहतीतून मोठा नाला गेला आहे. या नाल्यालगतच ही वसाहत वसलेली आहे. पावसामुळे या भागात जागोजागी घाण साचलेली आहे. यात कचºयाचा ढीग, त्याची दुर्गंधी व घोंगावणाºया माशांमध्ये पाणीपुरी तयार होते. विशेषत: येथे प्यायला स्वच्छ पाणी नाही, तिथे पाणीपुरी तयार करण्यासाठी मिळेल त्या पाण्याचा वापर केला जातो. पुरी तयार करण्यासाठी काही जण मैदा अक्षरक्ष: पायाने तुडवताना दिसून आले. या वेळी अंगावर फक्त हाफपँट किंवा लुंगी होती. त्यांच्या अंगावरची घाणही यात मिसळत होती. मळलेल्या मैद्यातून छोटे-छोटे गोळे करीत एका मोठ्या सपाट काळ्याकुट्ट लाकडी पाट्यावर लाटल्या जातात. त्यानंतर कळकट तेलातून पुरी तळून काढली जाते. तळलेल्या पुऱ्यांचाजमिनीवर ढीग लावून त्याचे पॅकिंग केले जाते.

टॅग्स :foodअन्न