शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वडेट्टीवार म्हणतात, पटोले हटाव मोहिमेत मी नाही !

By कमलेश वानखेडे | Updated: November 29, 2024 16:03 IST

Nagpur : फडणवीस यांनी विदर्भाला न्याय द्यावा

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटविण्यासाठी कोणतिही मोहीम राबविण्याची आवश्यकता नाही. अशा कुठल्याही मोहिमेत आपण सहभागी नाही. काही चुका होत असतात. राज्यात मोठा पराजय होत असेल तर मंथन होणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, जय पराजय होत असतो. संयम महत्वाचा असतो. आता १६ ते १६० कसे होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्याच्या तिकीटासाठी हायकमांडला शिफारस करण्याचा अधिकार राज्याच्या नेतृत्वाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहे, यात आनंद आहे. त्यांना कुबड्यांचा गरज नाही. उलट कुबड्या आता फडणवीसांवर अवलंबून आहेत. त्यांना कोणी थांबवु शकत नाही. फडणवीस हे विदर्भाचं लेकरू आहे. त्यांच्याकडून विदर्भाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी त्यांच्यावर बदला घेण्याचे राजकारण करणारी व्यक्ती, असा ठपका होता. तो ठपका यावेळी पुसून निघेल अशी अपेक्षा आहे. विचारधारेची लढाई असावी, वैयक्तिक वैर नसावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिंदे-पवार यांना फडणविसांच्या आशिर्वादाने राहावे लागणारएकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्री पद नाही घेतो तर दुसरा चेहरा तयार आहे. त्यामुळे मिळेल ते घेणे ही त्यांची मजबुरी आहे. पक्ष संभाळण्यासाठी त्यांना घ्यावंच लागेल. मुख्यमंत्री राहणाऱ्यानी मंत्री पद घेतले, त्याशिवाय पर्याय नाही. शिंदे-पवार यांना आता मोदी-फडणवीस यांच्या आशिर्वादाने राहावे लागणार. काही दिले नाही तर चुपचाप राहावे लागेल, असे चिमटे वडेट्टीवार यांनी काढले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती