शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

२८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल

By कमलेश वानखेडे | Updated: July 17, 2024 19:16 IST

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार

कमलेश वानखेडे

नागपूर : उबाठा हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी युती करावी, त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे. स्वबळावर लढण्याचा विचार उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकतो. त्यामुळे कदाचित ते राज्यभर चाचपणी करत असतील. २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत की नाही हे त्यांना चाचपमणी केल्यावर कळेल, असा टोला उद्योगमंत्री उदय सामांत यांनी लगावला.

नागपुरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, आदित्य ठाकरे हे अडीच वर्षापासून महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होईल असे म्हणत होते. पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. शेकापचे जयंत पाटल यांनी जो आरोप केलेला आहे. त्या अनुषंगाने विधानसभेला दोन तीन महिने बाकी आहे. कुणी कुणी महायुतीला मतदान केले याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील याांची मतं फुटणार हे डोळ्यासमोर दिसत होते. एका चांगल्या राजकीय पक्षातील नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केले, असा आरोप त्यांनी केला. अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री आहेत. त्यांना कुठल्या सूत्रांनी सांगितले मला माहित नाही. विधान परिषदेमध्ये त्यांनी ट्रेलर बघितलेला आहे. विधानसभेत काय होणार हे त्यांनाही माहित आहे. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्याचे काम ते करत आहे, असा चिमटाही सामंत यांनी घेतला.

चारुलता टोकस यांचे महायुतीत स्वागत करू

काँग्रेस नेत्या चारुलता टोकस यांना ऑफर दिली की नाही, हे मला माहिती नाही. पण टोकस यांचं महायुतीमध्ये स्वागत आहे, असे सांगत टोकस यांच्या प्रवेशाचे संकेत दिले. विदर्भात किती जागा लढायच्या या संदर्भात आम्ही यादी तयार केलेली आहे. हा सगळा अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशाल गडाच्या बाबतीत जातीपातीचे राजकारण करण्यात अर्थ नाही. अनधिकृत बांधकामामुळे झालेला तो उद्रेक होता. निवडणूक आल्या म्हणून जातीपातीचे धर्माचा राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचे काम कोणी करू नये, असे सांगत त्यांनी खा. ओवेसी यांना सुनावले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंतnagpurनागपूर