शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

समसमान जागावाटप होऊ शकत नाही - अशोक चव्हाण 

By कमलेश वानखेडे | Updated: January 19, 2024 19:33 IST

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले.

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी जो पक्ष जेथे मजबूत आहे त्याला तेथे संधी मिळावी. राष्ट्रवादी व शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फुटीनंतर स्थिती बदलली आहे. दुसरीकडे काँग्रेसपक्ष फुटलेला नाही. त्यामुळे समसमान जागावाटप होऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत ५० टक्क्यांहून अधिक जागांसाठी चर्चा झाली आहे. येत्या आठवड्याभरात तीनही पक्षांची बैठक होईल व उर्वरित जागा देखील निश्चित केल्या जातील. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खोलवर रुजली आहेत. जनतेच्या मनातील योग्य उमेदवारांची निवड केली तर निकाल मिळू शकतो. त्यामुळे जनमत विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेललोकांना केंद्र व राज्यात बदल हवा आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन व कॅम्पेन करणे आवश्यक आहे. निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेल. तरच निकाल मिळेल, असेही सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस