शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

समसमान जागावाटप होऊ शकत नाही - अशोक चव्हाण 

By कमलेश वानखेडे | Updated: January 19, 2024 19:33 IST

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले.

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी जो पक्ष जेथे मजबूत आहे त्याला तेथे संधी मिळावी. राष्ट्रवादी व शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फुटीनंतर स्थिती बदलली आहे. दुसरीकडे काँग्रेसपक्ष फुटलेला नाही. त्यामुळे समसमान जागावाटप होऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत ५० टक्क्यांहून अधिक जागांसाठी चर्चा झाली आहे. येत्या आठवड्याभरात तीनही पक्षांची बैठक होईल व उर्वरित जागा देखील निश्चित केल्या जातील. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खोलवर रुजली आहेत. जनतेच्या मनातील योग्य उमेदवारांची निवड केली तर निकाल मिळू शकतो. त्यामुळे जनमत विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेललोकांना केंद्र व राज्यात बदल हवा आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन व कॅम्पेन करणे आवश्यक आहे. निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेल. तरच निकाल मिळेल, असेही सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस