शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

समसमान जागावाटप होऊ शकत नाही - अशोक चव्हाण 

By कमलेश वानखेडे | Updated: January 19, 2024 19:33 IST

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले.

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी जो पक्ष जेथे मजबूत आहे त्याला तेथे संधी मिळावी. राष्ट्रवादी व शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फुटीनंतर स्थिती बदलली आहे. दुसरीकडे काँग्रेसपक्ष फुटलेला नाही. त्यामुळे समसमान जागावाटप होऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत ५० टक्क्यांहून अधिक जागांसाठी चर्चा झाली आहे. येत्या आठवड्याभरात तीनही पक्षांची बैठक होईल व उर्वरित जागा देखील निश्चित केल्या जातील. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खोलवर रुजली आहेत. जनतेच्या मनातील योग्य उमेदवारांची निवड केली तर निकाल मिळू शकतो. त्यामुळे जनमत विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेललोकांना केंद्र व राज्यात बदल हवा आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन व कॅम्पेन करणे आवश्यक आहे. निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेल. तरच निकाल मिळेल, असेही सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस