शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

समसमान जागावाटप होऊ शकत नाही - अशोक चव्हाण 

By कमलेश वानखेडे | Updated: January 19, 2024 19:33 IST

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले.

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी जो पक्ष जेथे मजबूत आहे त्याला तेथे संधी मिळावी. राष्ट्रवादी व शिवसेनेतील (उद्धव बाळासाहेब ठाकरे) फुटीनंतर स्थिती बदलली आहे. दुसरीकडे काँग्रेसपक्ष फुटलेला नाही. त्यामुळे समसमान जागावाटप होऊ शकत नाही, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

गडचिरोली येथे शनिवारी आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीत ५० टक्क्यांहून अधिक जागांसाठी चर्चा झाली आहे. येत्या आठवड्याभरात तीनही पक्षांची बैठक होईल व उर्वरित जागा देखील निश्चित केल्या जातील. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खोलवर रुजली आहेत. जनतेच्या मनातील योग्य उमेदवारांची निवड केली तर निकाल मिळू शकतो. त्यामुळे जनमत विचारात घेऊन उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेललोकांना केंद्र व राज्यात बदल हवा आहे. मात्र, त्यासाठी काँग्रेसकडून नियोजन व कॅम्पेन करणे आवश्यक आहे. निवडणूक ही लढाईसारखीच लढावी लागेल. तरच निकाल मिळेल, असेही सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूरAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस