शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

वन विभागाने खासगी जमीन स्वतःची समजून रेल्वेला दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:15 IST

पीडित शेतकऱ्यांचा आरोप: हायकोर्टात धाव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वन विभागाने यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामधील सेवानगर येथील खासगी जमीन स्वतःची समजून रेल्वे विभागाला दिली, असा आरोप करीत दोन पीडित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने रेल्वे विकास निगम, वन विभाग, जिल्हाधिकारी व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. तसेच, रेल्वे विभागाने वन विभागाला जमिनीच्या भरपाईपोटी दिलेली रक्कम जैसे थे ठेवा, असे निर्देश दिले आहेत.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तम जाधव व श्यामराव राठोड अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. वर्धा ते नांदेडपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे लाईन टाकली जात आहे. त्यासाठी वन विभागाने याचिकाकर्त्यांची जमीन रेल्वेला दिली आहे. 

यासंदर्भात ३ जुलै, २०२३ रोजी आदेश जारी केला गेला आहे. ही जमीन आरक्षित वन जमीन असल्याचे आदेशात नमूद केले आहे. याशिवाय, या जमिनीचे आरक्षण रद्द करण्यासाठी सक्षम विभागाला प्रस्तावही सादर केला आहे. त्याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रेणुका सिरपूरकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरीnagpurनागपूर