शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ; मार्च संपायचाच, पारा चाळीशीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 14:01 IST

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे.

नागपूर : मार्चच्या मध्यातच नागपुरात भीषण उष्णतेने हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसाचे कमाल तापमान ३९.६ अंश नाेंदविण्यात आले. २४ तासांत पारा २.४ अंशांनी वाढला आहे. सरासरीपेक्षा ४ अंश अधिक असल्याने उष्ण वारे व सूर्यकिरणांनी नागपूरकरांचा त्रास वाढला आहे.

सध्या राजस्थान व गुजरातमध्ये उष्ण लहरींची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांच्या आसपास असेल. तसाही मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत पारा ४० अंशांवर पाेहोचून जाताे. मात्र या सीजनमध्ये मार्चच्या मध्यातच या आकड्यावर पाेहोचण्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांत कमाल तापमान ३.२ अंशांनी वाढले आहे. येत्या दाेन दिवसांत यामध्ये एक किंवा २ अंशांची वाढ हाेण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी ४१.१ अंश तापमानासह अकाेला विदर्भात सर्वात उष्ण ठरला. याशिवाय वर्धा ४० अंश, अमरावती ३९.८ अंश, ब्रह्मपुरी व चंद्रपुरात ३९.६ अंश, वाशिममध्ये तापमान ३९.५ अंश हाेते. नागपुरात सकाळपासून वातावरण काेरडे हाेते. सकाळी आर्द्रता ४० टक्के हाेती, जी सायंकाळी घसरून २८ टक्क्यांवर पाेहोचली. रात्रीचे तापमान २ अंशांनी वाढून १८.५ अंशांवर चढले.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानVidarbhaविदर्भ