शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

येणाऱ्या निवडणुकीत विदर्भातील जनतेपुढे सशक्त पर्याय : अ‍ॅड. श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 20:01 IST

सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने कधील पाळले नाही. त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढला. भाजपने तर विदर्भाचा ठराव घेऊन त्याकडे पाठ फिरविली. विदर्भाचा बॅकलॉग आणि राजकीय पक्षांची फसवी आश्वासने याबाबत जनतेमध्ये जनजागृती करून, येणाऱ्या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सशक्त पर्याय देण्यासाठी सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षांनी महामंचची निर्मिती केली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका विदर्भासाठी आंदोलन म्हणून लढण्यात येईल, असे सूतोवाच विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देराजकीय पक्षांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने कधील पाळले नाही. त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढला. भाजपने तर विदर्भाचा ठराव घेऊन त्याकडे पाठ फिरविली. विदर्भाचा बॅकलॉग आणि राजकीय पक्षांची फसवी आश्वासने याबाबत जनतेमध्ये जनजागृती करून, येणाऱ्या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सशक्त पर्याय देण्यासाठी सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षांनी महामंचची निर्मिती केली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका विदर्भासाठी आंदोलन म्हणून लढण्यात येईल, असे सूतोवाच विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगळ्या विदर्भासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य निर्माण यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली. यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी अ‍ॅड. श्रीहरी अणे उपस्थित होते. २ ते १२ जानेवारी दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात ही यात्रा फिरणार आहे. बुधवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी आम आदमी पार्टीचे ब्रिगेडियर सुधीर सावंत, विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, जांबुवंतराव धोटे विचार मंचचे सुनील चोखारे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य अ‍ॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, विजया धोटे, अ‍ॅड. संजय नेरकर, अ‍ॅड. वीणा मूल, दिलीप नरवडिया, रमेश गजबे, अशोक मिश्रा, बसंत चौरसिया, पूर्णिमा भिलावे, शेखर रोकडे, अशोक मिश्रा, पुरुषोत्तम खराळकर, गणेश शर्मा, देवेंद्र वानखेडे, श्रीकांत तरार, राजू नागुलवार, जगजितसिंग, कविता सिंगल, सुनंदा खैरकर, नूतन रेवतकर, प्रीती देडमुठे, विद्या खरडकर, प्राजक्ता भेलकर, अर्चना एलकुंचवार, डी.ओ. म्हैमाने, घनश्याम पुरोहित आदी उपस्थित होते. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा जाणार असून, तिथे बैठका आणि सभेच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. यात्रेचा समारोप १२ जानेवारी रोजी नागपुरात होणार आहे. समारोपात सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी एकत्र येणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीचा बिगुल फुंकणार आहे.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भPoliticsराजकारण