शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दक्षिण, जीटी, जबलपूर एक्सप्रेसला नरखेड येथे थांबा द्या; विद्यार्थ्यांचा प्रवास ६० ते ७० किमी ने लांबला

By कमलेश वानखेडे | Updated: August 2, 2024 15:10 IST

खा. श्यामकुमार बर्वे यांची लोकसभेत मागणी : कोरोना काळात बंद केलेल्या गाड्या सुरू करा

कमलेश वानखेडे

नागपूर : कोरोना काळात दक्षिण एक्सप्रेस, जीटी एक्सप्रेस, जबलपूर एक्सप्रेस, दानापूर एक्सप्रेस या चार रेल्वे गाड्यांचा नरखेड येथील थांबा बंद करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ६० ते ७० किमीचा प्रवास करून शाळा-कोलेजमध्ये जावे लागते. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर पुन्हा सुरू कराव्या, अशी विनंती खा. श्यामकुमार बर्वे यांनी लोकसभेत केली.

खा. बर्वे यांनी सांगितले की, नागपूर-रामटेक लोकसभा मतदारसंघातील अनेक रेल्वे गाड्या कोरोना काळात बंद करण्यात आल्या होत्या. दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतरही या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सध्या ४१ रेल्वे प्रकल्प स्वीकृत असून त्यासाठी ८१ हजार ८५० कोटींची गरज आहे. परंतु, बजेटमध्ये फक्त १५ हजार ५०० कोटी मंजूर झाले आहेत. त्यांनी तफावत अध्यक्ष महोदयांच्या लक्षात आणून दिली व यावर सरकारला जाब विचारला. २०१४ मध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने रेल्वेच्या १७ प्रमुख क्षेत्रांना शंभर टक्के एफडीआयसाठी खुलं केले. रेल्वे आधुनिकीकरणाच्या नावावर खासगी कंपन्यांना मूल्यवान भूमी ४५ वर्षांच्या लीजवर दिल्या गेल्या या खासगीकरणाचा खा. बर्वे यांनी जाहीर विरोध दर्शविला.

विद्यार्थी सवलत सुरू करा

रेल्वेमध्ये वृद्धांसाठी कमी झालेला कोटा पुन्हा सुरू करावा आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा काळातील प्रवासादरम्यान मिळणारी सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणीही खा. बर्वे यांनी लोकसबा अध्यक्षांकडे केली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर