शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अंबाबाई देवस्थान विकास आराखड्याची कामे सुरू करा - क्षीरसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 13:29 IST

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानाच्या विकास आराखड्याची कामे कधी सुरु होणार असा प्रश्न शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला आहे

नागपूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानाच्या विकास आराखड्याची कामे कधी सुरु होणार असा प्रश्न शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारला आहे. तसेच देवस्थन विकास आराखड्याची कामे लवकर सुरू करा, अशी मागणी करत क्षीरसागर यांनी सभागृहाबाहेर निदर्शनही केले. 

अंबाबाई देवस्थानच्या ३०० कोटींच्या विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामाकरिता ८० कोटीचा विकास आराखडा मंजूर केला. पण अद्यापही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही सोयी उपलब्ध नसल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरीत लक्ष देऊन विकास कामे सुरू करावीत, अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर