शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राष्ट्रगिताकरिता उभे राहणे केव्हाही योग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 9:44 PM

आॅनलाईन लोकमतनागपूर: चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नाही, ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अत्यंत चुकीची असून राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहणे केव्हाही योग्यच असल्याचे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.राज्यात आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांनी मंत्री म्हणून पुढाकार ...

ठळक मुद्देमाजी मंत्री अनिल देशमुख यांचे मत

आॅनलाईन लोकमतनागपूर: चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नाही, ही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अत्यंत चुकीची असून राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभे राहणे केव्हाही योग्यच असल्याचे मत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.राज्यात आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांनी मंत्री म्हणून पुढाकार घेऊन प्रत्येक नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत ठेवण्यासाठी व भारताच्या राष्ट्रगीताचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर येथील सिनेमागृहातून २६ जानेवारी २००४ पासुन राष्ट्रगीत सुरू करण्याचा शुभारंभ केला होता. तेव्हापासुन संपूर्ण राज्यात प्रत्येक चित्रपटगृहात हा नियम काटेकोरपणे पाळला जात होता. चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षकसुध्दा आनंदाने व देशप्रेमाच्या भावनेने राष्ट्रगीत जन -गण- मन सुरू झाल्यानंतर सन्मानासाठी उभे राहत होते. यात सर्व समुदायाचे आबालवृध्द नागरिक, तरुण, तरुणी व बालगोपालांचा समावेश होता.असे असताना सुध्दा सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत जन-गण- मन सुरू झाल्यानंतर देशभक्तीचे दर्शन घडविण्यासाठी उभे राहणे आवश्यक नसल्याची टिप्पणी करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Indiaभारत