शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:18 IST

गांधी-विनोबांच्या विचारातील ‘ग्रामस्वराज्य’ ही त्यांच्या कामाची दिशा होती. 

नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे बुधवारी मध्यरात्री नागपूर येथे निधन झाले. मोहनभाई यांचे व्यक्तित्व आणि आणि त्यांचे आयुष्य हीच एक मोठी चळवळ किंवा संस्था होती. गांधी-विनोबांच्या विचारातील ‘ग्रामस्वराज्य’ ही त्यांच्या कामाची दिशा होती. 

गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा गावातील ‘मावा नाटे मावा राज’ या चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते. गांधी-विनोबांचे परिवर्तनाचे सिद्धांत केवळ प्रयोगात्मक नव्हते तर ते कसे व्यवहार्य असू शकतात, हे त्यांनी लेखा-मेंढाच्या चळवळीतून सिद्ध केले होते. 

लेखा-मेंढा गावातील ग्रामसभेला त्यांच्या भोवतालच्या जंगलाचे वनहक्क मिळाले, त्या पाठीमागे मोहनभाईंनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत तीस वर्षे लढा दिला, हे लक्षात ठेवले पाहिजे. गेल्या ऑगस्टमध्ये ‘दक्षिणायन’ नागपूरच्या वतीने ‘आणीबाणी’ वर एक चर्चात्मक कार्यक्रम ठेवला होता, त्यात ते सहभागी झाले होते. 

तसेच ‘आदिवासी मराठी साहित्य’ या प्रमोद मुनघाटे संपादित पुस्तकाला त्यांनी लेखा-मेंढा गावातील ग्रामसभेच्या चळवळीवरील लेख दिला आहे. कोल्हापूरची भाषा विकास संशोधन संस्था ते प्रकाशित करीत आहे. पण, ते पुस्तक येण्यापूर्वीच मोहनभाईंचे निधन झाले.

टॅग्स :nagpurनागपूर