शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मविआच्या बाजूचं वातावरण पाहून निवडणूक पुढे ढकलली"; विजय वडेट्टीवारांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: August 16, 2024 20:38 IST

महाराष्ट्रात निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली आहे.

नागपूर : हरियाणा सोबतच महाराष्ट्राच्या निवडणुका होतात. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे अध:पतन झाले. आताही राज्यात महाविकास आघाडीचे वातावण आहे. त्यामुळेच सरकार निवडणुका पुढे ढकलत असून राज्य अस्थिर करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार शुक्रवारी रात्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या जात आहेत. आता विधानसभा निवडणूकीआधी लाडकी बहिण सारख्या योजना आणून पत सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

नाशिकच्या घटनेवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आशिष शेलार हे चिथावणीखोर वक्तव्य करीत आहेत. भावना व्यक्त कराव्या पण चिथावणीखोर वक्तव्य करून आगीत तेल ओतण्याचे करत आहे. सरकार पुरस्कृत घटना दिसत आहे. धर्म धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. दंगली घडवण्याचे षडयंत्र घडवले जात आहे. आघाडीच्या बाजूने वातावरण आहे म्हणून सरकार घाबरले आहे. राज्यात अस्थिरता निर्माण करून निवडणूक जिंकण्याचे कारस्थान सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाnagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग