शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

पंजाबने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली, मग महाराष्ट्रात का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:10 IST

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप : मदत पॅकेज फसवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची अपेक्षा होती. दुर्दैवाने सरकारने घेतलेला निर्णय तोंडाला पाने पुसणारा आहे. पंजाबने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली, मग महाराष्ट्र का देत नाही, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्रडेट्टीवार म्हणाले, पीक उद्ध्वस्त झाले, धान, फळबाग, द्राक्ष, मोसंबी उद्ध्वस्त झाले. जमीन खरडून गेली.

सरकारने तोकडी मदत आकडा फुगवून सांगितली आहे, हे ३१ हजार कोटी आले कुठून, फक्त आकड्यांचा खेळ आहे. पीक विम्याची पॉलिसी आहे, पाच नवीन निकष घातले. त्यात अतिवृष्टी असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा नाही, फळबाग टोमॅटोचा उल्लेख नाही. या सगळ्यात शेतकऱ्याला उद्ध्वस्त होण्यापासून पुरात लोटण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीची गरज होती. पण, घोषणा झाली नाही. कर्जमाफी देऊ म्हणतात. पण, कधी देणार ते सांगत नाहीत. या अपुऱ्या मदतीच्या विरोधात काँग्रेस जिल्हास्तरावर मोर्चे काढेल, असा इशारा त्यांनी दिला.

ओबीसी हक्कांसाठी न्यायालयात जाऊ

२ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरकार म्हणते, शपथपत्र तयार आहे. पण, निवडणुका काढण्याचे सरकारचे प्लॅनिंग आहे, असा आरोप करीत ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. आता आम्हाला टार्गेट करून बोलले जात आहे. कोणाच्या सांगण्यावरून हे करत आहे, हे 'अनपढ़ गवार'चे लक्षण आहे. बोलविता धनी कोणी तरी दुसराच आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Maharashtra Doesn't Match Punjab's Farmer Aid?

Web Summary : Congress leader Vijay Wadettiwar questions why Maharashtra isn't matching Punjab's ₹50,000 per hectare aid to farmers affected by excessive rainfall. He criticizes the state's inadequate compensation, flawed insurance policies, and lack of debt waivers, warning of protests. He also vows to fight for OBC rights in court.
टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार