शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

देशाच्या आर्थिक विकासात लघु उद्योजकांचे स्थान महत्त्वाचे- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 06:37 IST

सहकार भारतीचे राष्ट्रीय महिला अधिवेशन

नागपूर : देशाच्या आर्थिक विकासात लघु उद्योजकांचे ९० टक्के योगदान आहे. याच क्षेत्रातून देशात १२ कोटी नोकऱ्या खासगी क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्राला वाव मिळण्यासोबतच महिलांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सहकार भारतीच्यावतीने आयोजित राष्ट्रीय महिला अधिवेशनाचा समारोप रविवारी दुपारी झाला. व्यासपीठावर सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश वैद्य होते. राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, राष्ट्रीय महिला प्रमुख शताब्दी पांडे, स्मॉल स्केल इंडस्ट्रिजचे प्रशांत पार्लेवार प्रमुख पाहुणे होते.

गडकरी म्हणाले, या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने योजना आखल्या आहेत. देशातील नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये नव्याने पाच कोटींची वाढ करणे आणि ग्रामीण उद्योजकांची उलाढाल एक कोटीवर नेण्याचे नियोजन आहे. ग्रामीण भागातील बचत गटांच्या निर्मित वस्तूंचे वेगळेपण असले तरी डिझाईन मात्र तेच ते आहे. गुणवत्ता, वक्तशीरपणा आणि पॅकेजिंगकडे देशातील ग्रामीण उद्योजकांना लक्ष द्यावे लागेल. नवे तंत्रज्ञान शोधा, उद्यमशीलता वाढवा. गाव, देश समृद्ध करू शकतील, एवढी ताकद बचत गटांमध्ये आहे. ती ओळखण्याचे आवाहन त्यांनी केले.

रमेश वैद्य म्हणाले, ग्रामीण क्षेत्रात काम होणार नाही तोपर्यंत विकास होणार नाही. समाजाचे चित्र पालटण्याची ताकद महिलांमध्ये आहे. २६ राज्यांतील १२०० महिला प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित होत्या.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र