शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

'पीएनजी'साठी वापरलेल्या जमिनीच्या भरपाईसंदर्भातील याचिका फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:59 IST

हायकोर्टाचा निर्णय : मुंबई-नागपूर पाइपलाइनचा प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पीएनजी (पाइप्ड नॅच्युरल गॅस) पाइपलाइन टाकण्यासाठी वापरलेल्या जमिनीला २०१३ मधील नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई मिळण्याकरिता शंभरावर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या. न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांनी हा निर्णय दिला.

गॅस पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर (आधीची गेल इंडिया) कंपनीने मुंबई ते नागपूरपर्यंत पीएनजी पाइपलाइन टाकण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांची जमीन वापरली आहे. ही पाइपलाइन जमिनीमध्ये २ ते ४ मीटर खोल असून पेट्रोलियम अॅण्ड मिनरल्स पाइपलाइन्स कायद्यानुसार या पाइपलाइनच्या दोन्ही बाजूंनी २० मीटरपर्यतच्या जमिनीचा बांधकाम, झाडे लावणे इत्यादींसाठी उपयोग केला जाऊ शकत नाही. त्यामुळे या कायद्यातील कलम १० (४) अनुसार जमीन मालकांना बाजारभावाच्या १० टक्के भरपाई मंजूर करण्यात आली आहे. त्यावर शेतकऱ्यांचा आक्षेप होता. शेतकऱ्यांना २०१३ मधील नवीन भूसंपादन कायद्यानुसार भरपाई हवी होती. त्यामुळे मौदा, तारसा, पिपरी, नवरगाव, खरबी, मोरेगाव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधातयापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 'लालजीभाई सवालिया' प्रकरणामध्ये निर्णय देताना समान मागणी फेटाळून लावली होती. गॅस पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे वकील अॅड. अतुल पांडे यांनी हा निर्णय उच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर केला. उच्च न्यायालयाने यासह इतर विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय