शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा, नाना पटोले यांची अपेक्षा

By कमलेश वानखेडे | Updated: June 13, 2024 17:09 IST

विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

नागपूर : काँग्रेसला राज्यात सत्ता मिळेल की नाही हा विषय महत्वाचा नाही. तर भाजपा सरकारला खाली खेचून राज्याचे चित्र बदलण्यासाठी महाविकास आघाडीची एकजूट आवश्यक आहे. काँग्रेसचे २८८ जागेवर संघटनात्मक काम सुरू आहे. पण आपल्या सहकाऱ्यांनाही फायदा व्हावा हा उद्देश आहे, असे सांगत विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न १५ जुलैपर्यंत सुटावा अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेतृत कोण करेल हे वेळ सांगेल. सत्तेतील सरकार हाकलने हे महत्वाचे काम आहे. संजय राऊत काही पण बोलू शकतात. आम्ही योग्य वेळी बोलु. आमच्याकडे असा कुठलाही फाम्युर्ला अद्याप ठरलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या सानिध्यात जे लोक आहे आणि तो ओबीसी चेहरा असेल तर त्याला टार्गेट केले जाते. ओबीसी मतांचा वापर करण्याचे काम भाजप करीत आहे. महावितरणतर्फे लावण्यात येणारे स्मार्ट मीटर कंत्राटदाराचे पोट भरून गरीब माणसाला अंधारात ठेवणारी योजना आहे. जनतेला अंधारात घालण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसnagpurनागपूर