एलबीटी रिटर्न फॉर्म जमा करण्यास व्यापाऱ्यांनी पाठ दाखविली आहे. आज गुरुवारला शेवटच्या दिवशी फक्त २१२० व्यापाऱ्यांनीच फॉर्म जमा केले. रिटर्न जमा करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार ...
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करून कामात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने मनपातील प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामाचे आॅडिट करून त्याचा ...
तालुक्यात सुमारे १५ कोळसा खाणीतून निघणाऱ्या मातीचे ढिगारे गावालगत व नदीकाठावर टाकले जातात. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात नायगाव, उकणी, बेलोरा, निलजई खाण क्रमांक एक ...
गर्भवती पत्नीची सिलिंंडरने ठेचून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने निलंबित पोलीस शिपायाला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) श्रीकांत अणेकर ...
प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल खात्यातील कर्मचारी शुक्रवारी १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व तहसील कार्यालयातील कामकाज ...
असे म्हणतात देव कुणी पाहिला, पण अनेकांना माणसातच देव दिसतो. एखाद्या माणसातही अनेकांना देवत्व दिसते. त्यांच्या स्वरांतून अमृताचा वर्षाव व्हायचा...त्यांच्या गायनातून परमेश्वराचेच स्वरुप जाणवायचे. ...
जास्त परतावा आणि जोखीम या दोन्ही बाबी एकत्र असतात. जास्त जोखिमेच्या योजना फसव्या असतात. उद्या रडत बसण्याऐवजी आजच आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आयुष्याची पुंजी सांभाळा, ...
अन्न सुरक्षा योजनेचे काळजीपूर्वक सर्वेक्षण झाले नसल्याने त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नाही. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पुनर्सर्वेक्षण ...