कामठी तालुक्यातील चिचोली बाबुलखेडा लगतची २०० एकर जमीन शासनाने आयटी पार्क उभारण्यासाठी मंजूर केली होती. परंतु, सध्या आयटी पार्क दुसरीकडे हलविण्याचे प्रयत्न सुरू आहे. आयटी पार्क कामठी ...
महावितरणची कृषी संजीवनी योजना कार्यान्वित झाल्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सुमारे ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वीज देयकाचे ...
शासनाने राज्यातील ४४ टोल नाके मुदतीपूर्वीच बंद केले. त्यापोटी या टोल नाक्यांना शासनाकडून दोन हजार कोटींचा परतावा अपेक्षित आहे. नेमका किती परतावा द्यावा या बाबतचे धोरण ठरविण्यासाठी ...
बेंबळा धरणाच्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या १५० कोटींच्या साहित्य खरेदीत तब्बल १५ कोटी रुपयांचा उत्पादन व सीमाशुल्क बुडविण्यात आल्याचे पुढे आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल ...
बहुचर्चित खंडेलवाल ज्वेलर्स दरोडाप्रकरणी संघटित गुन्हेगार कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याने आठ आरोपींना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...
पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे. ...
लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) नियमानुसार स्कूल बस व व्हॅनमध्ये बदल करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे, परंतु मुख्य मुद्याकडे अद्यापही दुर्लक्षच झाले आहे. या सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा ...
लोकसभेतील पराभव अनपेक्षित अन् धक्कादायक होता. मोदींनी देशाला खोटी स्वप्ने दाखविली. भुरळ टाकळी. जनता फसली. आता लोकांना वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. कुठे आहेत अच्छे दिन, ...