शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई- रिक्षांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ...
विदेशात हवाई सफर आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या ‘द कम्फर्ट हॉलिडे’ या कंपनीच्या संचालकांनी अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. ...
निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या पदरी पाडून घेतल्याने सध्या तरी त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वेतन ...
संत गजानन महाराज संस्थानने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून संपूर्ण शेगावच्या विकासाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. ...
आर्थिक टंचाईचा बाऊ करत नोकरभरती टाळणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्यपगत झालेल्या जागांवरही काही लोकांना नियुक्ती सोबतच पदोन्नती दिली आहे. ही मंडळी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपावर जवळपास ४ ते ५ टक्के व्याजदराचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे व्याज परतव्याची रक्कम वाढवून देण्यात यावी ...
गारपिटीमुळे दरवर्षी कोट्यवधींचे होणारे नुकसान टाळण्यात तंत्रज्ञानाला यश आले आहे. पुणे येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) संशोधकांनी गाररोधक यंत्रणा तीन वर्षाच्या ...
तालुक्यातील संक्राजी पवनी येथील एका २० वर्षीय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...