आॅगस्ट क्रांतिदिनी महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘भारत छोडो’चा नारा दिला होता. या नाऱ्यानंतर संपूर्ण भारतात इंग्रजांच्या विरोधात जनमत एकवटले होते. त्याच धर्तीवर विदर्भवाद्यांनी ...
आर्थिक वर्षात बँकिंग लोकपालकडे १०,६२० तक्रारी आल्या. त्यापैकी ९४.५४ टक्के अर्थात १०,०४१ तक्रारीचा निपटारा करण्यात आला. सर्वाधिक ६४६४ तक्रारी मेट्रो शहरातील ग्राहकांच्या असल्याची ...
जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुचर्चित रोहणा येथील खून खटल्यात बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जे. राठी यांच्या न्यायालयाने एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
जिल्हा वार्षिक योजनेत ४१८ कोटींचा नितव्यय अर्थसंकल्पित झाला आहे. यातील १९३.१६ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, २८.२९ कोटी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांच्या ...
प्रसिद्ध गायक किशोरकुमार यांची मुले अमित व सुमितकुमार एकत्रितपणे पहिल्यांदाच नागपुरात लाईव्ह शो करणार आहेत. हा कार्यक्रम लोकमत संखी मंच आणि हार्मोनीतर्फे संस्थेतर्फे आयोजित ...
बदलत्या अर्थव्यवस्थेचे चित्र लक्षात घेता, नागरिकांमध्ये बचत करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषत: जीवन विम्याबद्दल उपराजधानीतील नागरिकांमध्ये जागरूकता वाढीस लागली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एलएलबी’ अभ्यासक्रमातील निकालातील ‘मॅजिक’बद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठात धडकले होते. ...
शिवणगावातील २३१ कुटुंबांना गावठाणाबाहेर दाखविण्यात आल्यामुळे त्यांना पुनर्वसनाच्या फायद्यापासून वंचित राहावे लागणार होते. परंतु त्या सर्व कुटुंबांना गावठाणात समाविष्ट करून त्यांना ...
स्थानिक नबीरा महाविद्यालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे ‘करिअर व्हिजन - २०१४’चे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
तुमच्यावर निसर्गाने अन्याय केला. जन्मत:च आयुष्य संकट वाटावे, असेच तुमच्याबाबतीत घडले. पण निसर्गाने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करीत तुम्ही कुणाचीही सहानुभूती न घेता ...