श्यामच्या आईसारखे झालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. वर्धा येथे असताना गांधी, विनोबांच्या विचारांचा सहवास. मेडिकलच्या पदवीनंतर बैरागडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ...
विदर्भातील ‘वाघ’ हा उपराजधानीची नवी ओळख बनला आहे. म्हणूनच नागपूरला ‘व्याघ्र राजधानी’ चा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याचवेळी वन विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातील ...
वैज्ञानिक ज्ञानाची वाढ करणे हा सर्व वैज्ञानिक संस्थांचा हेतू असतो. दरम्यानच्या काळात याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवनवीन संशोधन समोर येत आहे. अनेक बारीकसारीक गोष्टींमध्ये स्पेशलायझेशन ...
सध्या संपूर्ण महाराष्ट्र वीजसंकटाचा सामना करीत आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली अनेक गाव अंधारात रात्र काढत आहे. मात्र त्याच वेळी नागपुरातील एका संस्थेने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सहा तासांत ...
समस्या प्रत्येकच क्षेत्रात येतात पण त्यातून मार्ग काढावा लागतो. कलावंतांनाही अनेक समस्या आहेत पण त्यावर सर्वांनीच एकत्रित येऊन उपाय शोधण्याची गरज आहे. कलावंतांच्या समस्या, ...
अनेक मधुमेह असणाऱ्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला तरी तो जाणवत नाही. त्यांना ‘डायबेटिक न्यूरोपॅथी’ नावाचे संक्रमण झालेले असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी किमान वर्षातून एकदा तरी ...
इंडियन आॅईल कॉर्पोरेशन कंपनीची १ कोटी ८० लाख रुपयांची निविदा वांध्यात सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निविदेचा कार्यादेश जारी करण्यास मनाई केली आहे. ...