कामठी - मौदा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये विकासकामे व्हावीत, असा आपला मानस आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ...
ज्यांना डॉ. बाबासाहेब समजले नाही, त्यांना रिपब्लिकन तत्त्वज्ञान समजूच शकत नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाची जी अधोगती झाली, ती रिपब्लिकन तत्त्वज्ञान स्वीकारले नाही, म्हणून झाली, ...
चित्रपट क्षेत्रातील सदाबहार अभिनेता, दिग्दर्शक राजकपूर आज नाहीत पण त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती मात्र रसिकांच्या भावनांना हात घालणाऱ्या आहेत. शो मॅन राजकपूर यांच्या चित्रपटांशिवाय ...
अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने जिल्ह्यातील ५७ शाळांची अल्पसंख्यक श्रेणी काढण्यात यावी. अशा शिफारशीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या ...
सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणिजान संगीत महोत्सवाचे समापन गौरी पाठारे यांच्या सुमधुर गायनाने आणि प्रतीक चौधरी यांच्या सुरेल सतारवादनाने झाले. ...
आहार हाच मोठा ईश्वर आहे. त्यामुळे आपण जिवंत राहतो. आहारापुढे कुठलेच औषध नसून हार्ट अटॅक टाळण्यासाठी योग्य पद्धतीने खाण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबईतील सुप्रसिद्ध ...
दक्षिण नागपुरातील प्रभाग क्रमांक ४६, रमणा मारोती येथील पवनसुत नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी आमदार निधीतून ६० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ...
शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी नागपूर सुधार प्र्रन्यास(नासुप्र)ची स्थापना करण्यात आली आहे. परंतु नासुप्रच्या विविध कार्यालयावर कोट्यवधीचा मालमत्ता कर थकबाकी असल्याने खरोखरच ही ...
मानकापूर रेल्वेगेट बंद करू नये या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी आज रविवारी सायंकाळी ५.२० वाजता आंदोलन करून संपर्कक्रांती आणि दक्षिण एक्स्प्रेस सुमारे एक तास रोखून धरली. ...