मम्मीने क्लिनिकमध्ये बोलवल्याचे कळल्यामुळे युगने दुसऱ्या कशाचाच विचार केला नाही. प्रवेशद्वारावर असलेल्या गार्डला कुणासोबत चाललो, ते सांगण्याचीही तसदी घेतली नाही. कारण आता आपल्याला ...
चिमुकल्या ‘युग’वर बुधवारी दुपारी गंगाबाई घाट येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील आणि मोठ्या भावाने अग्नी दिला. अंत्ययात्रेत जनसागर उलटला होता. यावेळी महिला असो ...
अपहरणकर्त्यांनी चिमुकल्या युग मुकेश चांडक (वय ८) या बालकाची हत्या केल्याचे समजल्याने अवघी उपराजधानी शोकसंतप्त झाली आहे. निरागस युगच्या मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी करीत ...
सेंटर पॉर्इंट शाळेचा दुसऱ्या वर्गातील युग चांडकचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना फासावर लटकविण्याची मागणी विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि महाविद्यालयीन युवक-युवतींनी ...
‘युग’ हत्याकांडानंतर पुन्हा एकदा असुरक्षितता चिंतेचा विषय ठरला आहे. गुन्हेगारांचे वाढते मनोबल अकार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी ...
बॉम्बे वेलप्रिंट इंक प्रा.लिमिटेडला एसएमई पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बँक आॅफ इंडियाच्या वतीने आणि एसएमई फोरम आॅफ इंडियाच्या सहकार्याने मुंबई येथे अलीकडेच आयोजित समारंभात बॉम्बे वेलप्रिंट ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उंची हिमालयाहून अधिक व विचारांची खोली हिंद महासागरापेक्षा जास्त होती, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. ...
विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ...
कामठी येथील अवैध कत्तलखाना हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून येथील कत्तलखाना त्वरित हटवावा, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाारी ...
माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, वसंतराव साठे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या आठवणींनी एक सोहळा आज रंगला. सर्व वृत्तपत्रांचे संपादक आणि शहरातील ...