राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. ...
मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी दुपारी फरार झालेला कुख्यात कैदी सूरज श्याम अरखेल (वय ३३) याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. ...
स्वादिष्ट भोजन देऊन जगातल्या कुठल्याही माणसाला जिंकता येते; कारण हृदयाचा मार्ग पोटातून जातो, असे म्हटले जाते. आपल्या स्वादिष्ट व्यंजनांनी आणि उत्तमोत्तम रेसिपींनी केवळ गृहिणींच्याच नव्हे ...
सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वाधिक गर्दीच्या पुणे, उधना आणि मुंबई मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
प्लॉट खरेदी करताना प्लॉट विषयीचे सर्व कागदपत्र, नकाशा याची पाहणी करा. तसेच फ्लॅट घेताना संबंधित बिल्डरने आधी कुठे फ्लॅट विकले आहेत याच्या चौकशीनंतर तेथील ग्राहकांना विचारपूस करूनच खरेदी ...
जनमंच संघटनेतर्फे वेगळ््या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी २० व २१ सप्टेंबर रोजी विदर्भ मुक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची ...
सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी ...
एक रुपयाने व्यवसाय सुरू करणाऱ्या धीरुभाई अंबानीनी जगभरात व्यवसायाचा विस्तार केला. शिक्षणाची व्यवस्था नसतानाही अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले. मोहनदास करमचंद गांधी ...
नापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या ...