सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्वाधिक गर्दीच्या पुणे, उधना आणि मुंबई मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
प्लॉट खरेदी करताना प्लॉट विषयीचे सर्व कागदपत्र, नकाशा याची पाहणी करा. तसेच फ्लॅट घेताना संबंधित बिल्डरने आधी कुठे फ्लॅट विकले आहेत याच्या चौकशीनंतर तेथील ग्राहकांना विचारपूस करूनच खरेदी ...
जनमंच संघटनेतर्फे वेगळ््या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी २० व २१ सप्टेंबर रोजी विदर्भ मुक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची ...
सध्या कळमन्यात आरोग्याला पोषक अशा फळांची आवक वाढली आहे. तुलनेत भावही कमी आहेत. सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री सामान्यांना परवडेल, अशा किमतीत आहे. नवरात्र, दसरा आणि दिवाळी ...
एक रुपयाने व्यवसाय सुरू करणाऱ्या धीरुभाई अंबानीनी जगभरात व्यवसायाचा विस्तार केला. शिक्षणाची व्यवस्था नसतानाही अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती बनले. मोहनदास करमचंद गांधी ...
नापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या ...
एकिकडे नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची स्वप्ने दाखविली जात असताना सध्या अस्तिवात असलेल्या शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे मात्र पुरते वाटोळे झाले आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरील काही ...
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पत्रकार सहनिवासात चोरट्यांनी रात्रभर धुडगूस घातला. रोख आणि मौल्यवान चिजवस्तू मिळवण्यासाठी चोरट्यांनी आजूबाजूच्या दोन इमारतीतील चार ...
साठीनंतर मेंदूच्या कार्याचा हळूहळू ऱ्हास होत जातो. यात प्रामुख्याने मेंदूची महत्त्वाची कार्य स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, हातापायाची हालचाल, रोजची कामे याचा विसर पडत जाणे, या सर्व गोष्टी हळूहळू ...