वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘जनमंच’ संघटनेच्या पुढाकाराने आयोजित विदर्भ मुक्ती यात्रेचा रविवारी दीक्षाभूमी येथे समारोप झाला. २० तारखेला बुलडाणा येथील सिंदखेड राजा येथून ...
देशात एकूण सात कोटी मतिमंद मुले आहेत. आईवडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांचा कुणीच वाली नाही. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची आवश्यकता आहे. ...
ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ...
नियमित मंदिरात गेल्याने, तासन्तास देवाची पूजा केल्याने, देवाला सुवासिक पदार्थाचा नैवेद्य दिल्याने, सोन्याचांदीचा मुकुट अर्पण केल्याने, देव पावत नाही. देवाला शोधायचे असेल तर असहाय्य, ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातच जनतेच्या सर्वांगीण विकासाची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. परंतु संविधानाची अंमलबजावणी या देशात अद्यापही झाली नाही, ही शोकांतिका आहे. ...
भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केलेले ‘मंगळयान’ ७० कोटी कि़मी. प्रवास करून २४ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करीत आहे. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर चुरस पहायला मिळणार आहे. २३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी ...
बॅगची तपासणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना ४ नोटांचे बंडल आढळले. यात एका बंडलात १ हजाराच्या १४९ नोटा म्हणजे १ लाख ४९ हजार रुपये होते. दुसऱ्या बंडलमध्ये वरच्या बाजूला १ हजाराची ...
पालकत्व म्हणजे, केवळ मुलांना शिकविणे नाही तर मुलांकडूनही आपण शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक मूल स्वत:चे भाग्य घेऊन येते. त्यामुळे त्याच्यावर अनावश्यक अपेक्षांचे ओझे लादू नये, ...