भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी धम्मक्र ांती घडविली. या ऐतिहासिक घटनेला उजाळा ...
येथील जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांची पोलिसांनी अंगझडती घेण्याचा अभूतपूर्व प्रकार घडला. सदस्यांजवळून तब्बल १ लाख ४९ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. ...
सध्या राज्यात निर्माण झालेल्या कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वत्र भारनियमनाचे सावट पसरले आहे. यामुळे महावितरण कंपनीला रोज सुमारे दोन ते अडीच हजार मेगावॅट वीजपुरवठा कमी होत ...
थायलंड आणि भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहेत. या दोन्ही राष्ट्राला जोडण्याचे काम बुद्ध धम्माने केले आहे. त्यामुळे बुद्ध धम्म हा या दोन्ही राष्ट्रांमधील दुवा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील मेजर जनरल ...
समाजकंटकांनी एका धार्मिक स्थळावर केलेल्या दगडफेकीचे आज पाचपावली परिसरात तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने या घटनेचा निषेध करून जोरदार निदर्शने केली. टायर जाळले आणि दगडफेकही केली. ...
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना दिवास्वप्न दाखविले, परंतु अवघ्या चार महिन्यातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कुठे गेले अच्छे दिन,असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज ...
सनातन धर्म युवक सभेच्यावतीने शुक्रवारी कस्तूरचंद मैदानावर रावण दहन करून, ६३ वा दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने दिग्गज मैदानात उतरविले आहे. पक्षाचे स्टार प्रचारक व पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ...
लाखोंच्या निळ्या गर्दीने दीक्षाभूमी ओसंडून वाहत होती. हातात निळे झेंडे आणि मुखात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकाराने हा अख्खा परिसर दुमदुमत होता. देशभरातून येणाऱ्या अनुयायांचा प्रचंड उत्साह ...