कामठीतील वादग्रस्त कत्तलखाना भांडेवाडी येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली होत आहेत. जिल्हाधिकारी यासंदर्भात महानगरपालिकेला प्रस्ताव सादर करणार आहे. मनपाने प्रस्तावाला ...
देशाची सत्ता हस्तगत करण्यासाठी लोकांना चांगले दिवस आणण्याचे स्वप्न दाखवून नरेंद्र मोदी यांनी लोकांना मूर्ख बनवले आहे. आता महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी पुन्हा एकदा मोदी लोकांना मूर्ख बनवायला ...
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी नागपुरात अभिनेता विवेक ओबेरॉय व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. केंद्राप्रमाणे ...
पश्चिम नागपुरातील भाजपचे उमेदवार व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांना मध्येच प्रचार सोडून विविध सभांसाठी जावे लागते. पण त्यांच्या पत्नी अमृता ...
देशभक्तांच्या सांडलेल्या रक्तातून हा देश घडला आहे. त्यांच्या समर्पणातून देश या वळणावर पोहोचला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने द्यायची, या देशाच्या भाबड्या नागरिकांना दिवास्वप्नं दाखवायची ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचा मोर्चा पूर्व विदर्भाकडे वळविला आहे. रविवारी रामटेक येथे काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी जाहीर सभा घेणार आहेत. ...
धर्मनिरपेक्ष शक्तीला सोबत घेऊन काँग्रेस संपूर्ण शक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून राष्ट्रवादीशी युती तुटल्याने त्यांच्या घरभेदीवृत्तीपासूनही काँग्रेसची सुटका झाली आहे.त्यामुळे या निवडणुकीत ...
‘लोकमत प्रॉपर्टी आणि गुड होम शो’चा रविवार, १२ आॅक्टोबर अखेरचा दिवस असून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येथील विविध उत्पादनांच्या स्टॉलवर लोकांनी माहिती जाणून घेत आहेत. ...
निवडणुकीत सरकार बनते अन् बदलते. तो राजकारणाचा एक भाग आहे. परंतु, या सर्व प्रक्रियेत व्यक्ती महत्त्वाची असते. उमेदवार असा असावा की जो निवडून आल्यानंतरही जनतेशी जुळून राहील, ...