ऊस तोडणी असो, पोल्ट्री फार्मचे काम असो, मोर्चा काढणे किंवा सिंचनाच्या क्षेत्रातील काम असो, ते काम निष्ठेने केले आणि यश मिळाले. त्यामुळे जीवनात यश मिळवायचे असेल तर निष्ठेने काम करण्याची गरज आहे, ...
भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आणि उमरेड मार्गावरील बहादुरा ग्रामपंचायतीचा सदस्य आकाश पंचभाई याच्या निर्घृण खूनप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. तरारे यांच्या ...
आपल्या शहरातील माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, याचा प्रचंड आनंद नागपूरकरांना झाला आहे़ नागपूरकरांचे असे आनंदित होणे स्वाभाविक आहे़ त्याला कारणही तसेच आहे़ देवेंद्र फडणवीस नागपूरचे. ...
देशात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याला रोखण्यासाठी प्रत्येकाला कॅन्सरच्या लक्षणाची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे पहिल्याच स्टेजमध्ये कॅन्सरची माहिती होऊन रुग्ण बरा होऊ शकतो, ...
मोबाईल फोनमधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात, ते आपल्या डीएनएवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने जास्त आहे. मानवाच्या प्रजनन क्षमतेवरही किरणोत्सर्गाचा प्रभाव दिसून येतो. ...
मोबाईल फोन ही आता चैनीची वस्तू नसून एक गरज झाली आहे. झोपेतून उठण्यासाठी गजर लावण्यापासून त्याचा उपयोग वाढला आहे. परंतु मोबाईल फोनच्या अतिवापराने मेंदूचा कॅन्सर होऊ शकतो, असे मत जागतिक ...
भांडेवाडी डंपिंग यार्डमुळे पसरत असलेले प्रदूषण आणि दुर्गंधीच्या समस्येसाठी ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी डंपिंग यार्ड परिसरात धरणे आंदोलन केले. ...
देशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात असताना ती एसटी महामंडळाने अद्याप राबविली की नाही, असा प्रश्न बसेसमधील अस्वच्छता पाहून पडतो. बसेसमध्ये अस्वच्छता, सीट फाटलेल्या, ...
राष्ट्रनिर्मिती म्हणजे देशाच्या विकासात सहभाग असून त्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय संपत्ती आपली आहे ही भावना निर्माण होण्याची गरज आहे. समाज कार्यकर्ता समाजाच्या समस्या जाणू शकतो. ...