भारतात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. परंतु वन व पर्यावरण कायद्यामुळे तिचा हवा तसा वापर करता येत नाही. अशा विकासाआड येणाऱ्या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे ...
नागपूरकरांना बहुप्रतिक्षित असलेल्या रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशन काळात रामझुल्याचा उद्घाटन समारंभही पार पडण्याची अपेक्षा आहे. परंतु हा रामझुला सुरू झाल्यानंतर ...
जिल्ह्यात डेंग्यूचा काळ सुरू आहे. नियंत्रणासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत शुक्रवारी देण्यात आले. ...
ग्रामीण भागातील सरकारी रु ग्णालयांमध्ये अनेक समस्या आहेत. यातच डॉक्टरांच्या ३४८ रिक्त पदांमुळे अनेक रु ग्ण आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहतात. रुग्णालयांमध्ये डॉक्टरच नसल्याने ...
युवकांची शक्ती विधायक आणि सकारात्मक गोष्टींकडे वळवता आली तर राष्ट्राची खूप मोठी प्रगती होऊ शकेल. त्यासाठी युवाशक्तीला चांगल्या प्रेरणेची गरज आहे. युवकांना संघटित करून त्यांना ...
देशहितासाठी एलपीजी सबसिडीचा फायदा केवळ गरजूंनाच मिळावा, असे आवाहन उद्योजक नितीन खारा यांनी आज केले. खारा यांनी त्यांना एलपीजीवर मिळणारी सबसिडी शासनाला परत केली आहे. ...
मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक हे वैदर्भीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे प्रतिपादन मुंबईतील टीम वन आर्किटेक्ट्सचे (इंडिया) प्रा. लि.चे प्रिन्सिपल ...
अमरावती-सूरत पॅसेंजर गाडीचे इंजिन व लगतचे दोन डबे चालकाच्या चुकीमुळे ‘रेड सिग्नल’ ओलांडून मुख्य ट्रॅक सोडून शंटिंग ट्रॅकवर गेले. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना ...
लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा - २०१२ चे निकाल जाहीर करण्यात येत आहे. ...