मिहानमध्ये सोमवारपासून प्रति युनिट ४.३० रुपये दराने वीज उपलब्ध होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले तर दुसरीकडे ‘एमएडीसी’ने ४.३९ रुपये ...
राज्यात दुष्काळ जाहीर करून उपयोग नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे सरकारचे कर्तव्य आहे. पण तसे होताना दिसत नाही, या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात ...
११४ गोवारींच्या बलिदानाला रविवारी २० वर्षे पूर्ण झाली. या काळात गोवारी समाजाला सरकारने काय दिले? आदिवासींच्या सवलती मिळाव्यात, ही त्यांची मागणी आजही कायम आहे. ...
विदर्भ विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी ‘मिहान’चा योग्य उपयोग करता आला असता. परंतु या अगोदर सत्तेवर असणाऱ्या आघाडी शासनाच्या हलगर्जीमुळे ‘मिहान’ची दुरवस्था झाली आहे ...
पाचगावचा फक्त भौैतिकच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर विकास करून हे गाव महाराष्ट्रात एक आदर्श गाव ठरेल असे प्रयत्न करू, असा संकल्प केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी ...
उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १९९४ साली याच दिवशी याच ठिकाणी ११४ गोवारी बांधव शहीद झाले. लोकशाहीत तो काळा दिवस आला नसता तर बरे झाले असते. ...
प्रत्येकाने कर्मप्रधान असायला हवे. कर्म करीत रहा, फळाची आशा करू नका. समाजात आमूलाग्र बदल घडवायचे असल्यास कृती करा. त्याला सकारात्मकतेची जोड द्या, असे प्रतिपादन प्रसिद्ध होमिओपॅथी ...
जीएसटी लागू झाल्यानंतरच एलबीटी रद्द होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांआधी प्रसिद्धी माध्यमांना दिल्यानंतर व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर होता. ...
‘दिवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है..हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है...’ अशा लोकप्रिय गझलांच्या पुन:प्रत्ययाचा आनंद देणाऱ्या गझलांनी सुप्रसिद्ध गझलकार पंकज उधास यांनी रसिकाना जिंकले. ...
बहुप्रतिक्षीत ‘मिळवा, बना, घडवा, ते सारं, जे दिल चाहता है...’ या ‘युवा नेक्स्ट’च्या नोंदणीला युवकांच्या भरगच्च गर्दीत प्रारंभ झाला. सदस्य होण्यासाठी आज रविवारी सकाळी ८.३० वाजतापासून ...