भारतात इतर राज्याच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. विशेषत: देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अहमदाबाद आहे. ...
नियमित डांबरीकरण व देखभाल केली जात नसल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यातच ‘4जी’ नेटवर्क टाकण्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदले जात असल्यामुळे ...
देशाची बॅलेन्सशीट कितीही मोठी झाली तरीही विकासात वंचितांना सहभागी न केल्यास तो विकास चिरस्थायी ठरणार नाही, अशी डिक्कीची भूमिका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ...
पोटात ३० सेंटिमीटरच्या दोन कॅन्सरचे ट्युमर असल्यावर अनेक जण जगण्याची आशा सोडून देतात. परंतु कामठी येथील रहिवासी हाजी अहमद नानथ यांनी दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेल्या ...
लोकांना भूलथापा देऊ न केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आघाडी सरकारच्या काळात सुरू असलेल्या अनेक लोकोपयोगी योजना बंद केल्या आहेत. कापूस, सोयाबीन ...
राष्ट्रीय विधिसेवा आणि राज्य विधिसेवा प्राधिकरणाच्या निर्देशान्वये १४ फेब्रुवारीपासून विषयनिहाय लोकअदालतींचे आयोजन करण्यात येत असून, २५ ते ३० हजार प्रकरणे निकाली ...
एकांतात आत्मसाधना करा आणि समष्टीत समाजासाठी काम करा, हा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आचरणाने दिला. त्यांच्या दासवाणीत त्यांनी ज्ञानाची परीक्षा घेतलेली नाही ...
ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत. ...
वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच थंडीचा जोर ओसरतो. पानगळ सुरू होते अन् नव्या पालवीला बहर येतो. अंबाझरीवर फिरायला गेल्यानंतर मावळत्या दिनकराचे रूप डोळ््यात साठवताना ...
विधानसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षितपणे दोन जागांवर विजय मिळविणाऱ्या ‘एमआयएम’ने (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलिमिन) राज्यात संघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...