महापालिकेच्या हद्दीतील खुल्या जागेवर कचरा टाकणे, जमा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या गंभीर आहे. ...
शहर वाढत आहे; त्यातुलनेत शहरातील रुग्णालयांची संख्या अपुरी पडत आहे. शहरात सर्व मिळून ६५६ रुग्णालयांमध्ये १० हजार ६४५ खाटांची संख्या आहे. ...
राज्य शासनाने सीताबर्डी पोलीस ठाण्यातील मालखान्यातून चोरी झालेले १५ लाख ५ हजार रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमा केले आहेत. ...
वन विभागाने जंगल व वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी लाखोंची फौज उभी केली आहे. परंतु त्यामधील ‘वनमजूर’ हा सर्वांत खालचा कर्मचारी असला,... ...
बिहार येथील महाबोधी महाविहार समितीचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो, तर समितीच्या सदस्यांमध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध असतात. ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित धम्मदीक्षा सोहळ््यात मंगळवारी दोन हजारांवर नागरिकांनी भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई ...
दीक्षाभूमी म्हणजे ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत. वर्षभर कोट्यवधी बांधव दीक्षाभूमीवर येतात. बाबासाहेबांचे तत्त्व आणि विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करतात. ...
दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी महापालिकेतर्फे तब्बल एक हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. २४ तास हे कर्मचारी तैनात राहतील. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता सातासमुद्रापलिकडे पोहोचले आहेत. ...
राज्य शासनाने १९९७ मध्ये विक्रीकर विभागातून लिपीक कम् टायपिस्टचे पद समाप्त केले. ...