भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाच्यावतीने आयोजित आरोग्य महाशिबिरात दररोज नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ...
प्रेम हीच खरी शाश्वत भावना आहे. जगात मोठमोठ्या क्रांती प्रेमाच्या भरवशावर झाल्यात हा इतिहासही आहे. ...
वडिलोपार्जित शेतीची वाटणी करून मोजणी करण्यासाठी आधी ७००० रुपये घेऊनही मोजणी करून न देणाऱ्या भिवापूर येथील ... ...
मेट्रो रेल्वे पुलाचे काम प्री-कास्ट तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. यासाठी वर्धा रोडवर जामठ्याजवळ २२ एकरमध्ये वर्गवारीनुसार प्री-कास्ट बॉक्स गर्डर निर्मितीला प्रारंभ झाला आहे. ...
राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला शासनाने रोख मदत करण्यापेक्षा जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे घेऊन शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे ...
अमेरिकेत रहिवासी असलेल्या तीन मुलींच्या आईचा सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवासात प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. ...
सीबीएसईच्या तुलनेत राज्य शिक्षण बोर्ड मागे का? हा नेहमीचा प्रश्न झाला आहे. शिवाय तेवढाच तो शिक्षकांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. ...
राज्यभरातील मेडिकलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने ‘डीएमईआर’च्या माध्यमातून शासनाला ... ...
लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार समाजातील एक गंभीर समस्या म्हणून पुढे येत असल्याचे सांगून... ...
राज्यातील १० शहरे प्रदूषणमुक्त करण्याचे काम ‘नीरी’ने हाती घेतले आहे. नागपूरसमोर आज वायुप्रदूषणाची फारशी समस्या नसली .... ...