राज्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला. केंद्र सरकारने दुष्काळनिवारणासाठी पाहिजे तशी मदत केली नाही. दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी त्यांच्या काळात दुष्काळाच्या ...
येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेल्या कैद्यांपैकी १३६ कैद्यांना त्यांच्या शिक्षेतून ३ महिन्यांची सूट मिळणार आहे. या कैद्यांनी योगाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना ...
पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे दागिने लुटारूंनी हिसकावून नेले. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वर्दळीच्या जरीपटक्यात ही खळबळजनक घटना घडली. ...
नक्षलवाद केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याच्या दुर्गम व घनदाट जंगल भागापुरता मर्यादित राहिला नाही. नक्षल्यांनी महानगरातही आपले नेटवर्क विस्तारले आहे. ...