चैत्राचे रखरखते ऊन आणि ४४ डिग्री सेल्सिअस तापमान, यामुळे ग्रामीण भागात दुपारच्या वेळी संचारबंदीसदृश वातावरण अनुभवायला मिळत आहे. ...
नागपूर जिल्ह्यात हिमोफिलियाचे निदान न झालेले १० हजार रुग्ण आहेत. यातील दरवर्षी चार-पाच जणांचा मृत्यू होतो. ...
नद्या आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. महापालिकेने नदी स्वच्छता अभियानाचे लोकोपयोगी कार्य सुरू केले आहे. ...
महिलांसाठी अनेक योजना महिला आणि बाल कल्याण विभागामार्फत राबविण्याचा निर्णय केंद्र्रीय शहरी विकास मंत्रालयाने घेतला असून, ...
युद्धपातळीवर वन पर्यटनासाठी विविध कामांची सुरुवात ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार हे देशासाठी घातक आहेत. या विचारांनी देशाचा विकास शक्य नाही. ...
मोह, माया प्रेम सोडून मी नागपूरवर प्रेम केले. देशभरात नागपूरचा गौरव वाढावा, ही तळमळ मनात होती. ...
नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे ४९ रुग्ण आढळून आले असून १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. ...
अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात झाले. ...
दारूची दुकाने हटविण्यासाठी शहरातील गोरले लेआऊटमध्ये महिलांनी एल्गार पुकारला आहे. ...