मिल कामगारांच्या चळवळीचा ऐतिहासिक वारसा असलेले बैद्यनाथ चौकातील कामगार भवन आज ओस पडलेले आहे. ...
नापिकी, गारपीट व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तब्बल अडीच वर्षापासून न मिळाल्याने .... ...
भूमिगत खाणीत काम करीत असतानाच दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन कामगारांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. ...
वर्षभर ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता वीज ग्राहकांना २४ तास अखंडित वीज मिळावी याकरिता.... ...
आज मुलींनी शिक्षणात मोठी प्रगती केली असली तरी, आजही मुलींना सरकारी नोकरीपुरते प्रोत्साहित केले जाते. मात्र काळ बदलला आहे. ...
मागील काही वर्षांत रासायनिक खते आणि विषारी औषधांच्या वापराने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
वेगळ््या विदर्भाच्या मागणीवरून सोमवारी महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर विदर्भवाद्यांनी काळा दिवस पाळला. ...
शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासामध्ये शेतीला सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषीपंपाना वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. ...
गेल्या दोन वर्षांत निवडणुकांना समोर ठेवून उन्हाळ्यातही रक्तदान शिबिरे घेण्यात आल्याने रक्तपेढ्यांना रक्ताची विशेष चणचण जाणवली नाही. ...