पीडित मुलींच्या शासकीय करुणा महिला वसतिगृहातील दोन मुली शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ...
गेल्या सहा वर्षांपासून कॉपीमुक्त अभियान मंडळातर्फे राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. ...
साधारणत: दहावीचे वर्ष आले की विद्यार्थ्यांसमोर कुटुंबीयांकडून अभ्यासासाठी दुसरा पर्यायच देण्यात येत नाही. ...
अंगी गुणवत्ता असूनही ती परिस्थितीमुळे नेहमी तडजोड करीत आली. तथापि, प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या बळावर तिने अखेर आपले स्वप्न साकार केलेच. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात कला, क्रीडा यासाठी देण्यात आलेल्या अतिरिक्त (बोनस) गुणांमुळे ...
सुखी माणसाचा सदरा कुणाला शोधूनही सापडत नाही म्हणतात़ पण, म्हणून काही सुखाचा शोध घेणे थांबत नाही़ ...
जुनी पिढी आणि नवीन पिढीतील अंतर कधीकधी जिवावर बेतलं जाते. पालकांचा निगेटिव्ह संवाद हा मुलांमध्ये दुरावा निर्माण करतो. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. ...
माध्यमिक शालांत परीक्षेचा वर्धा जिल्ह्याचा निकाल ८०.१२ टक्के लागला. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८१.६० टक्के लागला. ...