सुखी माणसाचा सदरा कुणाला शोधूनही सापडत नाही म्हणतात़ पण, म्हणून काही सुखाचा शोध घेणे थांबत नाही़ ...
शहरातील गुन्हेगारीची घाण साफ करून गुंडांवर अंकुश लावण्याची भाषा वरिष्ठ पोलीस अधिकारी वापरत असले तरी कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ...
म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी घोषित केला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के लागला आहे. ...
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याने यावर्षी बारावीच्या निकालात गेल्यावर्षीपेक्षा प्रगती करून ८५.५७ टक्के निकाल दिला आहे. ...
गोवंशहत्या बंदी असूनही गोवंशाची तस्करी करण्याच्या डाव गावकऱ्यांच्या सावधानतेमुळे शनिवारी अयशस्वी झाला. ...
१२ वीचे पेपर खराब गेल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणाऱ्या वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला ६५० पैकी ५०४ गुण (७७.५४ टक्के) गुण प्राप्त झाले आहेत. ...
खुनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल २० गुन्ह्यांमधील मारेकरी शोधण्यात अमरावती परिक्षेत्रीय पोलिसांना गेल्या दोन वर्षांपासून यश आलेले नाही. ...
गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सावंगी पोलिसांना दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. ...
भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ...