कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अनुसूचित जाती उपयोजनांचे कोट्यवधी रुपये मिळाले नाही. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने हा विषय लावून धरला होता. ...
भाजपाचा गड असलेल्या नागपुरात शिवसेनेच्या डरकाळीचा आवाज वाढविण्यासाठी पक्ष प्रमुखांनी आ. तानाजी सावंत यांना नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून मोहिमेवर पाठविले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान डेपोमध्ये मेट्रो रेल्वेचा ‘ट्रायल रन’ १५ आॅगस्टला घेण्याची तयारी पूर्ण झाली होती, पण शनिवारी खापरी फिडरमधून डेपोला वीज पुरवठा होताच कंपनीने तीन दिवसांपूर्वीच अर्थात शनिवारी विजेच्या साहाय्याने ‘ट्रायन रन’ पूर्ण केली ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हे आहेत. शेतकरी कर्जमुक्तीबाबत सरकार असंवेदनशील असल्याने याबाबतचा निर्णय येत्या १५ दिवसांत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घे ...
देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्द ...