लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, काँग्रेसनगर येथे घेणार आहे. ...
कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकलीला विकत घेणे एका सुशिक्षित दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्यसुखासाठी आसुसलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. ...
शिक्षणक्षेत्रात अद्यापही ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षाच असून शिक्षणमंत्र्यांकडून वारंवार विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात येत आहेत, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आला आहे. ...
कायदेशिर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकली विकत घेणे एका सुशिक्षीत दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्य सुखासाठी आसुलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले. ...
साधारणत: २५ वर्षांपूर्वी टाकळघाट येथे बसस्थानकावर प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी ‘प्रवासी निवारा’ तयार करण्यात आला होता. मात्र त्या प्रवासी निवाऱ्याची स्थिती सध्याच्या घडीला अत्यंत दयनीय झाले आहे. ...
सात जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या शूरवीर पोलिसांची ओळख जगासमोर आल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. गडचिरोलीत पोलिसांचे अभिनंदन करताना झालेल्या आनंदोत्सवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांचा प्रवास सुखकारक व आरामदायी व्हावा यासाठी शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली असून आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेंतर्गत प्रवाशांना आता शिवशाही बसने प्रवास करता येणार आहे. ...