आगामी नाताळच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावरील सध्या धावत असलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवासी गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. यामुळे प्रतीक्षा यादीची संख्यादेखील वाढत आहे. ...
राज्य सरकारने मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा आधीच प्रचंड घोळ घालून ठेवलेला असताना, आता शिष्यवृत्तीची सर्व रक्कम आधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी व त्यातील महाविद्यालयांना देय असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यातून काढून ती महाविद् ...
निर्यातक्षम संत्रा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून नागपूर व अमरावती येथे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा), नवी दिल्ली, राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर व राज्य ...
विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि अजनी, सक्करदरा भागात प्रचंड दहशत पसरविणाऱ्या कुख्यात चिंतलवार आणि माया टोळीच्या प्रमुखासह चार खतरनाक गुंडांना पोलिसांनी हद्दपार केले. ...
विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी सुधाकर गायधनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ...
बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात राजकीय वातावरण तापल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय क ...
मागील पाच वर्षांत शहरात बेकायदेशीररीत्या किती झाडे तोडण्यात आली व दंडाच्या माध्यमातून किती महसूल प्राप्त झाला, याची माहिती मनपाच्या उद्यान विभागाकडे उपलब्ध नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा मुहूर्त लाभला नव्हता. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातच असणारे तावडे अखेर विद्यापीठाच्या कार्य ...