मोबाईलप्रमाणे आता शिधापत्रिकाधारकांसाठी जिल्हा प्रशासनाने पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता रेशनकार्डधारकांना शहरातील कुठल्याही राशन दुकानातून धान्य घेता येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही सुविध ...
शासकीय नियमांप्रमाणे वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ आकारण्यात येतो व यापासून परिवहन विभागाला महसूलदेखील प्राप्त होतो. परंतु या ‘ग्रीन टॅक्स’संदर्भात नागपूरकरांसोबतच प्रादेशिक परिवहन विभागाचीदेखील उदासीनताच दिसून येत आहे. शहरात पावणेदोन लाखांहून अधिक वाहनांचा ...
महापालिकेच्या परिवहन समितीचा कोणत्याही स्वरूपाचा प्रस्ताव नसताना परिवहन विभागाने निविदा न काढता शहर बस वाहतुकीसाठी १ कोटी ५४ लाखांच्या ८०० इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशीनची (ईटीएम) नियमबाह्य खरेदी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने महापालिका प्रशासनात खळबळ ...
नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाण ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या(एनएमसी)विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए)मंगळवारी काळा दिवस पाळत खासगी इस्पितळांनी बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)बंद ठेवला. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली. अनेक रुग्णांना वेळेवर मेयो, मेडिकल गाठावे लागले. ...
पोळ्यातील मध काढण्यासाठी झाडावर चढलेला गुराखी हात घसरल्याने खाली कोसळला आणि मध्येच झाडाच्या फांदीला अडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या सायगाव शिवारात मंगळवारी सकाळी उघडकीस आल ...
भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारशिवनी - सावनेर मार्गावरील निंबा शिवारात सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. ...
‘रणजी ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. युवा खेळाडूंच्या समुहाने शिस्तबद्ध व निर्धाराने सांघिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेटला नवी उंची लाभली. ...