बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंड ...
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा हादरा बसला. महापालिकेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कार्यालयात चतुर्वेदी समर्थक नगरसेवक, नेते व कार्यकर्ते जमले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प् ...
मैत्रीपूर्ण कार्य हाच चांगली मैत्री आणि बंधुत्वाचा पाया आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच विचार मांडले आहेत, असे प्रतिपादन इंग्लंडमधील बौद्ध विचारवंत व साहित्यिक धम्मचारी सुभूती यांनी दीक्षाभूमीवर केले. ...
कळमेश्वर जंगलातील वाघ ‘बाजीराव’चा शवविच्छेदनाच्यादरम्यान अवयव चोरण्याचा आरोप एका व्हेटरनरी डॉक्टरवर लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, खापा वनपरिक्षेत्रात विजेचा धक्का लागून मृत वाघिणीचा पंजा कापून घेऊन जाणाच्या प्रयत्नातही हाच डॉक्टर होत ...
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास आणि त्यांच्या हेकडपणामुळे झालेली आर्थिक कोंडी असह्य झाल्याने एका तरुण अभियंत्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ...
कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना वाङमय चौर्यकर्म प्रकरणात जोरदार धक्का बसला आहे. या प्रकरणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे करण्यात येत असलेल्या कारवाईवर स्थगिती मिळावी, यासाठी मि ...