द्रौपदीची अजरामर गाथा प्रसिद्ध अभिनेत्री व निपुण नृत्यांगना हेमा मालिनी यांनी साभिनय सादर केली आणि याच नृत्यनाटिकेने खासदार महोत्सवाचा रविवारी शानदार समारोप झाला. ...
नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे होऊ घातलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी सुरू केली असून रविवारी ‘रामगिरी’ येथे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेत आढावा घ ...
नागपुरातील नवीन विमानतळाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून, सव्वादोन महिन्यात बांधकाम सुरू होणार आहे. त्यात कार्गो टर्मिनलचा समावेश राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गणतंत्रदिन साजरा करण्यात आला. यावेळी कधी नव्हे ते नागो गाणार यांच्या रूपात एका आमदाराला ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. यामुळे संघ मुख्यालयात एक नवा इतिहासच रचल्याची चर्चा होती. ...
नागपूर हायकोेर्ट बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी वॉकाथान काढण्यात आले. या उपक्रमात सुमारे सहाशे ते सातशे वकिलांनी सहभागी होऊन सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. ...
काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठव ...
हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास १० हजार वर्षे प्राचीन आहे. हिंदू संस्कृतीत केलेली कालगणना अचूक असून विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक रवींद्र देशपांड ...
खासदार, आमदारांच्या विरोधी पवित्र्यानंतर आता नगरसेवकांनीही पक्षाशी प्रसंगी बंडखोरी करू नये, त्यांच्यावर वचक राहावा व पक्षाच्या चौकटीबाहेर कुठलेही वर्तन करू नये म्हणून शहर भाजपाने आपल्या सर्वच नगरसेवकांचे राजीनामे लिहून घेतले आहेत. ...
२६ जानेवारी रोजी दिल्लीच्या राजपथावरचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यातील रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये यंदा नागपूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ...
गणराज्यदिनी भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याची पाहायला मिळाली. भाजपाने तिरंगा यात्रा काढत संविधानाला कुणीही बदलू शकत नसल्याचे सांगत काही घटक समाजात फूट पाडण्यासाठी अशा अफवा पसरवीत असल्याचा आरोप केला. तर काँग्रेसने सं ...