नववर्षाच्या संध्येवर नागपुरात शनिवारपासून ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची सुरुवात झाली आहे. सगळं नागपूर त्यासाठी सरसावलं आहे. यात भर पडली ती संत्र्यांनी तयार केलेल्या ताजमहालपासून ते आधुनिक शेतकऱ्याच्या सृजनात्मक प्रतिकृतींची. ...
पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. सुरेश भट सभागृहात आयोजित महोत्सवाला पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवात आयोजित कृषी प्रदर्शनातील विविध जातीच्या संत्रा स्टॉलने शेतकऱ्यांचे चित्त वेधले होते. ...
विद्यार्थ्यासमोर मारहाण करून बदनामीची धमकी देत एका शिक्षकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अखेर परेश जामगडे (रा. नवा नकाशा, पाचपावली)सह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
सुरेश भट सभागृहात आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फळांच्या प्रदर्शनात तब्बल १३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बोराच्या आकारापासून तर कलिंगडाच्या आकाराची संत्री पाहून नागपूरकर आश्चर्यचकित होत आहे ...
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शानदार उद्घाटन, शेतक-यांची गर्दीनागपूर : संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के ...
उत्पादनाचा स्तर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राचे मजबुतीकरण महत्त्वाचे असून देशात सहकारी शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले. ...
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यातील वादामुळे मानकापूर चौकात आज प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तोडफोड आणि मारहाणीच्या या घटनेत एक निवृत्त पोलीस अधिकारी जबर जखमी झाला. ...
‘पं. दीनदयाल थाळी’ हा प्रकल्प रुग्णसेवेतील पुढचा टप्पा ठरणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने राज्यातील मेडिकलमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी य ...
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग हे खास वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी नागपुरात येणार आहेत. ते दुपारी २ वाजता फेस्टिव्हलमधील शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. ...
कस्तूरचंद पार्क हे शहराच्या संस्कृतीची आणि विकासाची ओळख आहे. नागपूरच्या जीवनाला नवा आकार देणारे केंद्र आहे. शहराचे वैभव असलेल्या कस्तूरचंद पार्कच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे पाच कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...