सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे. ...
आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली. रस्त्यावरील अपघातांसह ग्रामीण भागात आरोग्यविषयक सेवा सुविधा जलदगतीने पोहोचाव्यात, हा यामागचा उद्देश होता. याचा फायदाही रुग्णांना होत आहे. मा ...
इंद्रप्रस्थनगरातील साधना शशिकांत पुराडभट यांचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण होते ते किरकोळ अपघात. परंतु या अपघातामागचे खरे कारण होते ते प्रशासनाचा निष्काळजीपणा. त्यांचा जीव गेला आणि प्रशासनाने लगेचच त्या रस्त्याची डागडुजी केली. ...
आधुनिक काळात माध्यमांनी कळस गाठला आहे. काय दाखवावे, काय दाखवू नये, याची आचारसंहिता नाही. बातमी मूल्य धाब्यावर बसवून पत्रकारिता सुरू आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. हे थांबविण्यासाठी या माध्यमांमुळे ग्रस्त झालेल्या माध्यमग्रस्तांचा दबावगट तयार ...
सिकलसेल व थॅलेसेमियाच्या रुग्णाला मोफत रक्त देण्याचा नियम असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) थॅलेसेमियाच्या १३ वर्षीय मुलीला पीआरसी रक्त न मिळाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटल गाठावे लागले. या प्रकरणाला घेऊन शहर युवक काँग्रेसच्या अ ...
लोकशाही मार्गाने सत्तेत येऊनही संविधानाची चौकट मोडून लोकशाही संस्थांचे खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आरएसएसच्या प्रभावाखाली असलेल्या सरकारने चालविली असल्याची घणाघाती टीका पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी येथे केली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकार्यक्षम सरकारी वकिलांच्या नियुक्त्यांवरून सोमवारीही राज्य सरकारला फटकारले. तसेच, या प्रकरणात न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती केली व मनोहर यांना सर्व प्रकारच्या सरकारी ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी माजी नगरसेवक जनार्दन मून यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)विरुद्ध दिलासा देण्यास नकार दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव वापरण्यास मनाई करण्यात यावी, ही मून यांची विनंती अमान्य करून त्यांची यास ...