माणसे बदलविण्याची जेवढी ताकद पुस्तकांमध्ये आहे, त्याच ताकदीने सिनेमादेखील माणसांत अंतर्बाह्य बदल घडवून आणतो, असे मत प्रख्यात मराठी सिनेअभिनेत्री गौैरी कोंगे हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपायला आले असतानाही, जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्यास शिक्षक व शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा ठपका जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ठेवला आहे ...
महिला व पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकत नाही या कायदेशीर तरतुदीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ...
देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. ...
पोलिसांकडे तक्रार झाल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या एका महिलेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. सारिका प्रदीप धुमाळ (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. ती स्वावलंबीनगरात राहात होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ अर्थात व्यावसायिक रन मार्चमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.खापरी मेट्रो स्टेशन आणि डबलडेकर पुलाच्या ...
आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांच ...
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसू)मधील विविध पदांच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल एका रिट याचिकेत करण्यात आला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१६ मध्ये सुरू केलेल्या स्टॅण्ड अप इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेचा फायदा एससी व एसटी युवक आणि महिलांना मिळावा, असे आवाहन सिडबीचे उपमहाव्यवस्थापक पी. के. नाथ यांनी येथे केले. ...