आपल्या हक्काचा सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्याचे दु:ख सिंधी बांधवांमध्ये कायम असून ते १४ आॅगस्ट रोजी काळा दिवस साजरा करतात. मात्र पुढील २०-३० वर्षात चित्र बदलू शकते. हेच सिंधी बांधव प्रत्यक्ष सिंध भूमीवर उभे राहून गौरव दिवस साजरा करु शकतील, अशी शक् ...
राज्य निवडणूक आयोगाने १५ मार्च रोजी जिल्हा परिषद सर्कल पुर्नरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होतील, अशी आशा पल्लवीत झाली होती. परंतु सोमवारी महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवाचे निवडणूक कार्यक्रम ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर २५ हजार रुपये दावा खर्च (कॉस्ट) बसवला व ही रक्कम महिला कर्मचारी अनुराधा नाईक यांना देण्याचे निर्देश दिलेत. ...
शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू कमिटीच्या वतीने सोमावरी जय जवान जय किसान संघटनेचे नेते प्रशांत पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात अन ...
शहरातील नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप व विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत. मात्र नासुप्र बरखास्त होणार असल्याने गेल्या काही महिन्यांत विकास कामांना ‘बे्रक’ लागला आहे. याचा फटका शहरातील रस्त्यांच्या कामांनाही बसला आहे, अशी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २४ मार्च रोजी असून यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या ११८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आ ...
आजपर्यंत देशभरात चार लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. ज्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, तो शेतकरी आत्महत्या का करतोय, हा संशोधनाचा विषय झाला आहे. शेतकरीविरोधी व्यवस्था, कायद्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर दबाव निर्माण कर ...