लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. ...
मेट्रो रुळाच्या कठड्यावर ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे धावताना आजूबाजूची घरे, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वनी प्रदूषण होणार नाही. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट ही केंद्रीय संस्था या सर्व बाबींचा दोन महिन्यांत अभ्यास करून ...
मेट्रो रेल्वेमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य मिळेल आणि प्रदूषणाचा धोका कमी राहील. यासह गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह नागपूरकरांची जीवनशैली बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दी ...
३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले ...
मुंबई येथील रेस्टॉरंटमध्ये आग लागण्याची घटना घडल्यानंतर नागपूर महापालिकेचा अग्निशमन विभाग सक्रिय झाला आहे. शहरातील रेस्टॉरंट, हॉटेल व बार आदींची तपासणी सुरू केली आहे. पाहणी दरम्यान टेरेसवर शेड निर्माण करून खुले रेस्टॉरंट कोणत्याही प्रकारची परवानगी न ...
मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. शनिवारी एका ५२ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने चार रुग्णांना जी ...
देशात मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून कमी लोकांना रोजगार मिळाला. याउलट लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गरजूंना फायनान्स केले तर देशाचा आणि समाजाचा विकास होईल आणि बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत, असे मत केंद्रीय सूक्ष ...
कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. ...
पोटाच्या आजारावरील उपचारासाठी एण्डोस्कोपी वरदान ठरत आहे. एण्डोस्कोपी हे केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही शक्य झालेत. नव्या टेक्नॉलॉजीमुळे पोटविकाराच्या सर्व मोठ्या आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कोपीद्वारे उपचार करणे श ...
गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल ता ...