लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

राजीनामे कधी देता ? नागपूर शहर भाजपा कार्यालयातील शिपायाचे नगरसेवकांना फोन - Marathi News | When do you resign? Call the corporators by peon from Nagpur city BJP office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजीनामे कधी देता ? नागपूर शहर भाजपा कार्यालयातील शिपायाचे नगरसेवकांना फोन

शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. ...

सर्वांना खूश करणारा अर्थसंकल्प, पण कृतीचा अभाव - Marathi News | Everybody wants a budget, but lack of action | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वांना खूश करणारा अर्थसंकल्प, पण कृतीचा अभाव

केंद्रातील भाजप सरकारचा पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा आणि जीएसटी आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प सर्वांना खूश करणारा आणि निवडणुकांवर डोळा ठेवून मांडलेला जेटलींचा मतसंकल्प आहे. घोषणा भरपूर, पण दिलासा कमी आहे. घोषणांची पूर्तता करण्यासाठी पैसा कुठून ...

अभिनयाची ‘सेकंड इनिंग’ सुरू करायचीय - मिलिंद इंगळे - Marathi News | To begin with, 'Second Inning' will be started - Milind Ingle | Latest nagpur Videos at Lokmat.com

नागपूर :अभिनयाची ‘सेकंड इनिंग’ सुरू करायचीय - मिलिंद इंगळे

नागपूर : आत्माराम भेंडेंना त्यांच्या मालिकेसाठी एक गायक-नट हवा होता. त्यांचा प्रदीर्घ शोध माझ्याजवळ येऊन थांबला आणि आव्हानद्वारे मी ... ...

धावत्या वाहनाने घेतला पेट : सुदैवाने प्राणहानी टळली - Marathi News | Running Vehicle burnt: Fortunately the life expectancy is avoided | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धावत्या वाहनाने घेतला पेट : सुदैवाने प्राणहानी टळली

भाजीपाला घेऊन जात असलेल्या धावत्या छोट्या मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनचालक व मालकाने वेळीच सावधगिरी बाळगत वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी-नागपूर मार्गावरील मॉडर्न स ...

नागपूरनजीकच्या कोरडी भागात शेतकऱ्यांसाठी ‘मॉर्निंग वॉक’ ठरतेय डोकेदुखी  ! - Marathi News | 'Morning Walk' become headache for farmers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीकच्या कोरडी भागात शेतकऱ्यांसाठी ‘मॉर्निंग वॉक’ ठरतेय डोकेदुखी  !

सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील श ...

यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला मंगळवारपर्यंत अभय - Marathi News | Yavatmal district's maneater tigress not to kill till Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला मंगळवारपर्यंत अभय

यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार न मारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी येत्या ६ फेब्रुवारीपर्यंत लागू केला. त्यामुळे वाघिणीला या कालावधीसाठी अभय मिळाले. परंतु, वाघिणीला जिवंत पकडण्याचा मार्ग वन विभागासाठी ...

बडोदा संमेलनापूर्वी ‘अभिजात’बाबत कृती करा - Marathi News | Before the Baroda Sammelan , take action for 'Elite' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बडोदा संमेलनापूर्वी ‘अभिजात’बाबत कृती करा

बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित ...

पेट्रोलच्या नावावर किती लुटणार शासन? - Marathi News | How to loot government in the name of petrol? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोलच्या नावावर किती लुटणार शासन?

शहरातील रस्त्यांचे हाल सर्वांनाच माहीत आहेत. नागपूरला खड्डेपूरही संबोधण्यात येत आहे. या परिस्थितीत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपण पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या वेळी रस्त्याच्या नावाने शासनाची तिजोरी भरत आहोत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची लूट ...

कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर नागपूर जिल्हा परिषदेचा आक्षेप - Marathi News | Nagpur Zilla Parishad's objection to the survey of agriculture department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी विभागाच्या सर्वेक्षणावर नागपूर जिल्हा परिषदेचा आक्षेप

कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेल्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. असे असताना कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ५ तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला आहे. जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाकडून ...