वीज बिलापोटी ग्राहकांनी भरणा केलेली रक्कम अपहार केल्याप्रकरणी खापा येथील नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी, महावितरणने दोन अधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फीची नोटीस ...
शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. ...
केंद्रातील भाजप सरकारचा पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा आणि जीएसटी आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प सर्वांना खूश करणारा आणि निवडणुकांवर डोळा ठेवून मांडलेला जेटलींचा मतसंकल्प आहे. घोषणा भरपूर, पण दिलासा कमी आहे. घोषणांची पूर्तता करण्यासाठी पैसा कुठून ...
भाजीपाला घेऊन जात असलेल्या धावत्या छोट्या मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनचालक व मालकाने वेळीच सावधगिरी बाळगत वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी-नागपूर मार्गावरील मॉडर्न स ...
सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने ‘मॉर्निंग वॉक’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सकाळी फिरायला जाणारी काही मंडळी नुसतीच फिरत नसून ती शेतीतील हरभरा आणि भाजीपाल्याची चोरी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कोराडीनजीकच्या घोगली येथील श ...
यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार न मारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी येत्या ६ फेब्रुवारीपर्यंत लागू केला. त्यामुळे वाघिणीला या कालावधीसाठी अभय मिळाले. परंतु, वाघिणीला जिवंत पकडण्याचा मार्ग वन विभागासाठी ...
बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित ...
शहरातील रस्त्यांचे हाल सर्वांनाच माहीत आहेत. नागपूरला खड्डेपूरही संबोधण्यात येत आहे. या परिस्थितीत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपण पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या वेळी रस्त्याच्या नावाने शासनाची तिजोरी भरत आहोत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची लूट ...
कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेल्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान झाले आहे. असे असताना कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ५ तालुक्यात कुठलेही नुकसान झाले नसल्याचा अहवाल दिला आहे. जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाकडून ...