सत्र न्यायालयाने गुरुवारी विविध बाबी लक्षात घेता भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे बंधू बाला यादव यांना खुनी हल्ला प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज खारीज करण्यात आले. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दि ...
रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ मेट्रो रेल्वेस्टेशनसाठी गुरुवारी संत्रा मार्केट येथील खवा आणि पान बाजार हटविण्यात आला. या सोबतच मार्केटला लागून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. ...
मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे भविष्यात अंबाझरी तलावाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. महापालिका व महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी याप्रकरणात दाखल केलेल्या उत्तरास ...
काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा असून हेच वास्तव आहे. सत्याच्या मागे शक्ती असेल तर जग त्याला मान्यता देते. काही उपद्रवी तत्त्व काश्मीरमध्ये सातत्याने अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. ज्यांना जशी भाषा समजते, त्यातच उत्तर दिले पाहिजे. काश् ...
बहुचर्चित कुश कटारिया खून प्रकरणातील आरोपी आयुष पुगलिया याला मध्यवर्ती कारागृहात ठार मारणारा सूरज विशेष कोटनाके (२३) याला खुनाच्या पहिल्या प्रकरणामध्ये निर्दोष सोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २०१८-१९ या वर्षाकरिताची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत अनुभवी तसेच तरुण पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख स्वांत रंजन यांची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. या कार्यकारि ...
भरोसा सेलच्या धर्तीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आधार सेल स्थापन केला जात आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसोबतच मानसोपचार तज्ज्ञ, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक अशा तज्ज्ञ मंडळींच्या पॅनलकडून आलेल्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. ...
दहावीची परीक्षा देऊन घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार खरबी येथे घडला. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे प्रथमच दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती साहित्यव्रती पुरस्कार प्रख्यात लेखिका आशा बगे यांना जाहीर झाला आहे. ...
१५ मार्च रोजी जागतिक ग्राहकदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने लोकमतने विशेषज्ञांशी चर्चा केली. या चर्चेत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीवर भर दिला. शेतकऱ्यांसाठी शेतकरी हमी योजना राबविली गेली पाहिजे, याकडेही या विशेषज्ञांनी लक्ष वेधले. ...